फळबाग योजनेअंतर्गत ३३.२० लाखांचे अनुदान रखडले गत दोन वर्षांपासून २४७ शेतकरी अनूदानाच्या प्रतिक्षेत…
ShareV 24 Taas संग्रामपूर:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याकरिता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळावे. यासाठी शासनाने हि योजना अस्तित्वात आणली. शासनाचा उद्देश चांगला असला तरी जिल्हा प्रशासनाने शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. … Continue reading फळबाग योजनेअंतर्गत ३३.२० लाखांचे अनुदान रखडले गत दोन वर्षांपासून २४७ शेतकरी अनूदानाच्या प्रतिक्षेत…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed